शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण द्या; अबू आझमी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:09 IST

कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्ता असताना मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता.

Maharashtra Winter Session 2022: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सीमावादाचा मुद्दा आणि नागपूर कथित भूखंड घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून आक्रमकपणे केली जात आहे. मात्र, अशातच समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्ता असताना मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता. नंतरच्या सरकारने मात्र त्यावर अमल केला नाही. परंतु समाजवादी पार्टी सातत्याने मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन, मोर्च काढत आली आले आहे. वेगवेगळ्या समित्यांना मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. आता शिंदे मुख्यमंत्री असून सर्व वर्गाला न्याच देण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन