शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 23:15 IST

कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे.

ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्यास टाळाटाळमनपा अधिकारी म्हणताहेत, पोस्टाने अर्ज पाठवा!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. त्यासाठी वरिष्ठांचा आदेश असल्याचा बहाणा केला जात असून, पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, स्वहस्ते अर्ज स्वीकारताना संक्रमणाची भीती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टमनच्या हातूनच लेटर स्वीकारायचे आहे. तेव्हा तेथून संक्रमण होणार नाही का, असा सवाल आहे.शहरातील आरटीआय कार्यकर्ता सचिन खोब्रागडे गेल्या १५ दिवसापासून एक अर्ज घेऊन मनपाचे चक्कर कापत आहेत. परंतु, संक्रमणाचा काळ बघता सामान्य प्रशासन विभागाने अर्ज स्वीकारणे बंद केल्याचे सांगत, त्यांना परत पाठविले जात आहे. या बाबतीत खोब्रागडे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे तक्रार केली आहे.आशा वर्कर्ससंदर्भात हवी आहे माहितीखोब्रागडे यांना आशा वर्कर्ससंदर्भात माहिती हवी होती. कोरोना संक्रमणाच्या काळात उच्च न्यायालयाने आशा वर्कर्सना दैनिक २०० रुपये मानधन देण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भातच आरटीआयद्वारे त्यांना माहिती हवी आहे. संक्रमणाच्या काळात किती आशा वर्कर्सना या योजनेचा लाभ झाला? केंद्र सरकारने कोरोना संदर्भात केलेल्या विमा योजनेत किती आशा वर्कर्सना सहभागी केले, याची माहिती त्यांना हवी होती.मनपामध्ये आतापर्यंत ४०० लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळेच, येथे येणाºयांना केवळ महत्त्वाचे काम घेऊनच या असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीआयचे अर्ज आमच्या ग्रीवन्स अ‍ॅपवरही पाठविता येऊ शकतात. पोस्ट आणि ईमेलद्वारेही हे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत. टाळण्याच्या मागचा उद्देश सुरक्षेचा आहे आणि यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.निर्भय जैन, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRight to Information actमाहिती अधिकार