शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात आरटीईचे १० हजारावर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 21:11 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आहेत.

ठळक मुद्देपालकांच्या मार्गदर्शनासाठी ११२ केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आहेत.नागपूर जिल्ह्यात आरटीई अंतर्गत ६७५ शाळांची नोंद झाली असून, ७१९२ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळाचे सर्व्हर स्लो असल्यासोबतच अनेक तांत्रिक अडचणीं येत आहे. तरीसुद्धा पालकांचा प्रतिसाद भरपूर मिळतो आहे. पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ११२ केंद्रे सुरू केली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यशवंत स्टेडियममध्ये केंद्र सुरू केले आहे. याशिवाय घरबसल्या अर्ज करण्यासाठी आरटीईचा अ‍ॅप तयार केला आहे. त्याद्वारेही १४ पालकांनी अर्ज भरले आहे.सधन पालकांचाही आरटीईकडे कलआरटीईचा लाभ हा केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना व्हावा, हा उद्देश आहे. त्यासाठी एक लाखाच्या आत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवली आहे. एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेलेही आरटीईमध्ये नशीब आजमावत आहे. तहसीलदारांकडून एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला तयार करून आरटीईचे अर्ज भरत आहे.खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होतीलआरटीईच्या प्रवेशासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा निकष आहे. उत्पन्नाचे खोटे दाखले दिले असले तरी, अर्जाची छाननी करताना उत्पन्न जास्त आढळल्यास त्यांचे अर्ज रद्द होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली .नंदनवनच्या विद्यार्थ्याला तेलंगखेडीची शाळाआरटीईच्या नियमानुसार तीन किलोमिटरच्या आत विद्यार्थ्यांना शाळा मिळणे गरजेचे आहे. पण ऑनलाईन अर्ज करताना गुगल लोकेशनमध्ये नंदनवनच्या विद्यार्थ्यांना तेलंगखेडीच्या शाळा दाखविण्यात येत आहे. नियम जर तीन किलोमीटरचा असेल तर ऑनलाईनमध्ये तीन किलोमिटरच्या आतील शाळा दाखविणे गरजेचे आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी