शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:32 IST

लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली

नागपूर : आर्य बाहेरून भारतात आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले असून, हा सिद्धांत संपूर्ण जगाने नाकारला आहे, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी सोमलवार शिक्षण संस्थेच्या संस्थापक दिन कार्यक्रमात बोलताना केला.

भारतात जात, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा अशी अनेक प्रकारची विविधता आहे. त्यामुळे भारतातील नागरिक भांडतात. परंतु परकीय आक्रमण झाल्यानंतर ते संघटित होऊन लढतात, हे इंग्रजांना कळले होते. परिणामी, त्यांनी भारतीयांना खोटा इतिहास सांगून त्यांच्यात भेदभावाचे वातावरण निर्माण केले. भारतात स्थानिक कोणीच नाही, ही निराधार गोष्ट त्यांनी मनात भरवली. द्रविडांनी भारतात आल्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हाकलून लावले. त्यानंतर आर्यांनी द्रविडांना बाहेर काढले. भारतात सर्वजण बाहेरूनच आले आहेत. भारतावर बाहेरच्या लोकांनीच राज्य केले आहे. राज्य करणे भारतीयांच्या रक्तात नाही, असे इंग्रजांनी सांगितले. हे असत्य त्यांनी आपल्या अज्ञानामुळे पसरवले. हा इतिहास खोटा आहे. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु, लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली.

केवळ पोट भरणे शिक्षणाचा उद्देश नाही. व्यक्तीला मनुष्य बनविणे, माणुसकीने जगण्याची कला शिकविण्यासाठी शिक्षण आहे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत