शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

८५० रुपयांचे वीज मीटर १,८०० रुपयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्यात विजेच्या मीटरची टंचाई आहे. महावितरण ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहे. परिणामत: ग्राहकांना दुप्पट किंमत ...

नागपूर : जिल्ह्यात विजेच्या मीटरची टंचाई आहे. महावितरण ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहे. परिणामत: ग्राहकांना दुप्पट किंमत देऊन बाहेरून मीटर खरेदी करावे लागत आहेत. ८५० रुपयांचे सिंगल फेज मीटर १,८०० रुपयांत, तर थ्री फेज मीटर १,५२० रुपयांऐवजी ३,५०० रुपयांत घ्यावे लागत आहे.

राज्यातच मीटरची टंचाई आहे. नागपुरात मागील चार महिन्यांपासून ही स्थिती आहे. महिनाभरापासून ६ हजार मीटरची मागणी सुरू आहे. नव्या जोडण्यांसाठी किंवा मीटर बदलण्यासाठी प्रतीक्षा सुरू आहे. निकड असणारे बाहेरून खरेदी करीत आहेत. दुकानदार या परिस्थितीचा फायदा घेत किंमत वाढवीत आहेत.

...

टेस्टिंगचा भुर्दंड

ग्राहकांनी बाहेरून आणलेले थ्री फेज मीटर टेस्ट करणे बंधनकारक आहे. गरज वाटल्यास महावितरण याची तपासणी करू शकते. बाहेरून मीटर खरेदी करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाने परवानगी दिली आहे. सिंगल फेज मीटरसाठी चार व थ्री फेज मीटरसाठी तीन कंपन्यांनी उत्पादित केलेले मीटर अधिकृत ठरविले आहे.

...

महावितरणची अडचण कायमच

महावितरणला मागील आठवड्यात ६ हजार मीटर मिळाले. मात्र, मागणीच्या तुलनेत ही संख्या पुरेशी नाही. हे मीटर फक्त महिनाभरच पुरणार आहेत. त्यामुळे मीटर मिळूनही महावितरणची समस्या कायमच आहे.

...