शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चा

By admin | Updated: December 24, 2014 00:43 IST

एकीकडे राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर आणि इतर गैरआदिवासी जातींचा समावेश करावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून क्षेत्रबंधन

आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ : औरंगाबादसह विदर्भातून एकत्र आले विद्यार्थीनागपूर : एकीकडे राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर आणि इतर गैरआदिवासी जातींचा समावेश करावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून क्षेत्रबंधन आणि बोगस आदिवासींच्या अतिक्रमणामुळे खऱ्या आदिवासींचे आजवर प्रचंड नुकसान झाले आहे. नव्या सरकारला याची जाणीव व्हावी आणि खऱ्या आदिवासींचे प्रश्न गांभीर्यांने सोडवावेत, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी विधानभवनावर ‘हक्क निर्धार’ मोर्चा काढला.आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात पहिल्यांदाच शेकडोच्या संख्येत विद्यार्थी एकत्र आले होते. मोर्चाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व अंबरिश राजे आत्राम हे भेट देतील, अशा अनेकांच्या अपेक्षा होत्या. परंतु मंत्री मोर्चात येणारच नसल्याचा निरोप आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. यातील काही विद्यार्थी ठिय्या आंदोलन करण्याच्या विचारात होते. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र मंत्र्यांनी सायंकाळी भेटण्यास बोलविल्याने तणाव निवळला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री राजे अंबरिश राजे आत्राम यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आत्राम यांनी मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मोर्चाला आ. संजय कुराम, आ. राजू तोडसाम यांनीही भेटी दिल्या. नेतृत्व डॉ. नरेश उईके, मुकेश नरोटे, गजानन कुमरे, जयमाला पारवेकर, रंजित सयाम.मागण्याधनगर आणि इतर कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये.बोगस आदिवासींना संरक्षण देणारा अध्यादेश त्वरित रद्द करावा.अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर कार्यरत असलेल्या केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांची जात पडताळणी करून कारवाई करावी.वसतिगृह व आश्रम प्रशस्त इमारतींचे बांधकाम योजनाबद्ध व त्वरेने सुरू करावे. प्रकाश झुंगरे परिवाराच्या हत्याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी.