शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठेवीदारांच्या ठेवी परत करा : पीडित ठेवीदारांचा लोक जागृती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:50 IST

विदर्भातील निरनिराळ्या सहकारी व खासगी वित्तीय संस्था, बँका, सोसायटीमधील घोटाळा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करून पीडित ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लोक जागृती मोर्चाच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील निरनिराळ्या सहकारी व खासगी वित्तीय संस्था, बँका, सोसायटीमधील घोटाळा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करून पीडित ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लोक जागृती मोर्चाच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.लोक जागृती मोर्चातर्फे यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून आपला आवाज बुलंद केला. मोर्चातील अ‍ॅड. रमण सेनाड, राजेश नाईक, प्रशांत नाईक, अ‍ॅड राजेंद्र गिल्लुरकर, संदीप केचे यांच्या शिष्टमंडळाने वित्त व सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी चार दिवसात शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.नेतृत्व : अ‍ॅड. रमण सेनाड, राजेश नाईक, प्रशांत नाईक, अ‍ॅड राजेंद्र गिल्लुरकर, संदीप केचेमागण्या :१) ठेवीदारांच्या ठेवी शासनाने मध्यस्थी करून परत कराव्या२) संचालकांच्या खासगी मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावे३) कुठल्याही ठेवी ठेवताना इन्शुरन्स करून ठेवण्याची तरतूद करावी४) घोटाळ्याची चौकशी सुरु असताना संचालकांना मालमत्ता विकता येणार नाही असा नियम करावा

टॅग्स :Morchaमोर्चाInvestmentगुंतवणूक