शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता, आतापर्यंत ५० वाहने जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:13 IST

लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत.

ठळक मुद्देनोटीस पाठवणारमंगळवारपासून जप्ती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने शंभरावर विभागांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठविण्यात येणार असून सोमवारी वाहन जमा न झाल्यास मंगळवारपासून वाहन जप्ती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १२०० वाहनांची आवश्यकता आहे. यात ६०० जीप, ४५० बस, १०० ट्रक, २४ अ‍ॅम्ब्युलन्स तर २४ अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे.यात काही वाहने कंत्राटी घेण्यात येणार आहे. २५० वाहने ही शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागप्रमुखांना पत्र पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत फक्त ५० वाहने प्रशासनाकडे जमा झाली आहेत. विभागाकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे.यामुळे निवडणूक प्रशासनाकडून जवळपास १०० विभागांना नोटीस पाठविणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारला वाहन जमा न झाल्यास मंगळवारपासून वाहन जप्तीची मोहीत सुरू करण्यात येणार आहे.यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने एक पथक तयार केले असून यात ट्राफिक, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समोवश असणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक