शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: June 25, 2017 02:37 IST

राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

बावनकुळे : दोन लाख शेतकऱ्यांना लाभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयाचा नागपूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी व्यक्त केली आहे. कर्जमाफीत समावेश नसलेल्या नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे अशा शेतकऱ्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकरी कठीण परिस्थितीतून बाहेर पडतील. शेतकऱ्यांना विविध योजनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी सरकार सकारात्मक होते. सर्वाशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घेतला. यापूर्वी केंद्र सरकारने कर्जमाफी दिली होती. परंतु विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फारसा लाभ मिळाला नव्हता. सोबतच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीतील गुंतवणूक वाढविण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.