शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: June 25, 2017 02:37 IST

राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

बावनकुळे : दोन लाख शेतकऱ्यांना लाभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयाचा नागपूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी व्यक्त केली आहे. कर्जमाफीत समावेश नसलेल्या नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे अशा शेतकऱ्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकरी कठीण परिस्थितीतून बाहेर पडतील. शेतकऱ्यांना विविध योजनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी सरकार सकारात्मक होते. सर्वाशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घेतला. यापूर्वी केंद्र सरकारने कर्जमाफी दिली होती. परंतु विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फारसा लाभ मिळाला नव्हता. सोबतच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीतील गुंतवणूक वाढविण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.