शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अकरावी प्रवेशासाठी रेकॉर्ड अर्ज

By admin | Updated: June 25, 2014 01:16 IST

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची संधी होती. शेवटच्या दिवशी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५ हजार

अकरावी प्रवेश प्रक्रिया : अखेरच्या दिवशी १५ हजार अर्जनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची संधी होती. शेवटच्या दिवशी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश यादीसंदर्भात उत्सुकता दिसून येत आहे.दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. यंदाची प्रवेश प्रक्रिया विज्ञान व द्विलक्षी शाखांसोबतच कला व वाणिज्यसाठी आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी मिळून १५ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यात विज्ञान शाखेसाठी (इंग्रजी) सर्वाधिक १२,६३८ अर्ज आले तर द्विलक्षी शाखेच्या अर्जांची संख्या १,९५० इतकी होती. एकूण किती अर्ज दाखल झाले याची निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी, हा आकडा ९० हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यानंतर प्रवेश अर्जांची पडताळणी करण्यात येईल व जुलैच्या पहिल्या आठवड्यातच प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल.(प्रतिनिधी)