शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी रेकॉर्ड अर्ज

By admin | Updated: June 25, 2014 01:16 IST

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची संधी होती. शेवटच्या दिवशी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५ हजार

अकरावी प्रवेश प्रक्रिया : अखेरच्या दिवशी १५ हजार अर्जनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची संधी होती. शेवटच्या दिवशी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश यादीसंदर्भात उत्सुकता दिसून येत आहे.दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. यंदाची प्रवेश प्रक्रिया विज्ञान व द्विलक्षी शाखांसोबतच कला व वाणिज्यसाठी आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी मिळून १५ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यात विज्ञान शाखेसाठी (इंग्रजी) सर्वाधिक १२,६३८ अर्ज आले तर द्विलक्षी शाखेच्या अर्जांची संख्या १,९५० इतकी होती. एकूण किती अर्ज दाखल झाले याची निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी, हा आकडा ९० हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यानंतर प्रवेश अर्जांची पडताळणी करण्यात येईल व जुलैच्या पहिल्या आठवड्यातच प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल.(प्रतिनिधी)