शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा

By admin | Updated: October 3, 2014 02:50 IST

आज देशाला महात्मा गांधीच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या युवकांपर्यंत त्यांचे विचार पोहचल्यास, विकसनशील भारत साकार होईल.

नागपूर : आज देशाला महात्मा गांधीच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या युवकांपर्यंत त्यांचे विचार पोहचल्यास, विकसनशील भारत साकार होईल. त्यासाठी महात्मा गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार अविनाश पांडे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. चितारओळ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद उपस्थित होते. अनिस अहमद यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला सुरुवात केली. पदयात्रेत खा. अविनाश पांडे, संतोष अग्रवाल, संजय खुळे, भागीरथ मुरारका, जयप्रकाश पारेख आदी उपस्थित होते. ही पदयात्रा इतवारी टांगा स्टॅण्ड, निकालस मंदिर, इतवारीतील शहीद चौकात पोहचली. शहीद चौकातील विदर्भ चंडिका देवीला अनिस अहमद यांनी पुष्पमाला अर्पण करून आशीर्वाद घेतले. यानंतर भालदारपुरा, धारस्कर रोड, भंडारा रोड, तीन नल चौक या परिसरातून पदयात्रा मार्गक्रमण करीत असताना, अहमद यांनी लोकांशी संपर्क साधला. परिसरातील महिला, व्यापारी, युवकांशी भेटीगाठी घेतल्या. पदयात्रेत रवि पैगवार, कमलेश समर्थ, अतुल कोटेचा, योगेश तिवारी, संतोष अग्रवाल, शांतीलाल गांधी, डॉ. रिया जैन, विश्वजित भगत, यशवंत कुंभलकर, यशश्री नंदनवार, लालचंद नाहाटा, अमृत भिसीकर, मनोहर विसपुते, रिंकु जैन, महेश कुकरेजा, सतीश पेंढारी, शरद गुप्ता, प्रमोद शुक्ला, मंगेश पाठराबे, दीनानाथ खरबीकर, संजय बिंड, अनिल सुने, रितेश सोनी, बाबा रंभाड, हसमुख सागलानी, संदीप कुंभारे, प्रभाकर खापरे, कुमार डागा, मुकेश शहा, कल्पना फुलबांधे, बाबू पुरोहित, दिनेश पारेख, अशोक मिरासे, बिट्टू गंगवानी, राजेंद्र हरडे, सुलभा नागपूरकर, संजय दुधे, राजेंद्र चांडक, राजू जैन, राजू वानखेडे, राजू चांदपूरकर, शेखर पौनीकर, दिनेश शाहा, विमल कोचर, पारस खिंची, विजय धाडीवाल, कुमार डागा, मनीष धाडीवाल, पुष्पा निमजे, रेखा बुरडकर, राजन कुंभारे, दिलीप पराते, अश्विन जवेरी, नितीन जैन आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)