शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

राममंदिरामुळे देशात सामाजिक सौहार्द वाढेल  : श्री श्री रविशंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:07 IST

अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोट्यवधी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.श्री श्री रविशंकर हे अयोध्या प्रकरणात उच्च न्यायालयाद्वारे गठित समितीचे सदस्य होते. देशाने बऱ्याच काळापासून अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जावे हे स्वप्न पाहिले आहे. तेथे असेच मंदिर बनले पाहिजे ज्यामुळे देशात शांती प्रस्थापित होईल. भव्य मंदिर निर्मितीच्या दिशेने काम सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. राममंदिर निर्माण कार्याची देखरेख करणाऱ्या समितीत मी सहभागी होणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या