शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

राहुल गांधींचे आंदोलन नैराश्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 02:49 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जमीन अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठीचे आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे.

नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जमीन अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठीचे आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे. लोकसभेतील पराभवाच्या नैराशातून ते काहीतरी करीत असल्याचा भास निर्माण करीत आहेत. या आंदोलनाशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केली. नागपुरात एका लग्न समारंभासाठी आले असता, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. पक्षाचे केंद्रीय संघटनमंत्री रामलाल व व्ही. सतीश उपस्थित होते. या वेी दानवे म्हणाले, औरंगाबाद महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप युतीने संयुक्तपणे लढविली होती. त्यानुसार महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बैठकीत सूत्र ठरले असून युतीचाच महापौर होईल. शिवसेनेचे नगरसेवक संख्यने अधिक असल्याने पहिले दीड वर्ष त्यांच्याकडे महापौरपद राहील. त्यानंतर एक वर्ष भाजपचा महापौर असेल. त्यापुढील अडीच वर्ष पुन्हा शिवसेनेचा महापौर असेल. उपमहापौरपद चार वर्ष भाजपकडे तर एक वर्ष शिवसेनेकडे राहील. स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वर्ष भाजपकडे तर दोन वर्ष सेनेकडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आदींनी दानवे यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)