शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राहुल गांधी यांनी घेतली मित्रजित खोब्रागडे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 15:36 IST

जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली.

ठळक मुद्देसिंचन व्यवस्था सुधारण्यावर भर देण्याची गरज केली नमूददादाजी खोब्रागडे यांना भारतरत्न देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. यावेळी दादाजी खोब्रागडे यांचे चिरंजीव मित्रजित खोब्रागडे यांच्यासोबत राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांची ख्यालीखुशाली विचारली. त्यांच्या अडचणी व गरजा समजावून घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी विदर्भातील सिंचन व्यवस्थेत अधिक सुधार होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मित्रजित यांनी, दादाजी खोब्रागडे यांच्या नावे संशोधन करण्यासाठी भूखंड देण्यात यावा, दादाजींना भारतरत्नने सन्मानित केले जावे अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली.यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी, दादाजींनी एच एम टी धानाचे वाण शोधून काढले मात्र त्याचा फायदा त्यांना झाला नाही. असे लाखो शेतकरी देशात आहे. मात्र इतरांना त्याचा फायदा होत आहे. सरकार केवळ १५- २० लोकांचेच भले करत आहे असे मत व्यक्त केले.दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व अ.भा. काँ. कमिटीचे महासचिव अशोक गहलोत होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी