शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वकिली व्यवसायात सामाजिक दृष्टिकोन ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:20 IST

प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले.

ठळक मुद्देन्या. मकरंद कर्णिक यांचे आवाहन : एचसीबीए स्टडी सर्कलमध्ये मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत बुधवारी न्या. कर्णिक यांचे ‘निर्णयामध्ये सामाजिक दृष्टिकोन’ विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना करिअरमध्ये दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन केले. कायदा मोडून निर्णय देणे म्हणजे न्याय नव्हे. न्याय करताना नवीन नियमांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून भविष्यातील न्यायदानाचा मार्ग सोपा होतो. न्यायासाठी झगडताना प्रत्येकवेळी जुने निवाडे उपयोगात येतीलच असे नाही. प्रकरणातील तथ्येही अनेकदा न्यायदानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे वकिलांनी जुन्या निवाड्याची चिंता करीत बसू नये. बरेचदा छोटे प्रकरणही मनाला समाधान देऊन जाते. कारण, त्या प्रकरणामध्ये शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात असे न्या. कर्णिक यांनी पुढे बोलताना सांगितले. त्यांनी वैयक्तिक जीवनात काही प्रेरणादायक अनुभवही कथन केले.संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. कर्णिक यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम उच्च न्यायालयाच्या सभागृहात पार पडला. अनेक नवोदित वकिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल