शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे गेल्या १६ वर्षापासून प्रकाशन झाले नाही. राज्य सरकारने प्रकाशन समितीसुद्धा बरखास्त केली. ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे गेल्या १६ वर्षापासून प्रकाशन झाले नाही. राज्य सरकारने प्रकाशन समितीसुद्धा बरखास्त केली. बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित न झाल्यामुळे जनतेला बाबासाहेबांच्या विचारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र शासनाचे आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य त्वरित प्रकाशित करावे, अशी मागणी रिपब्लिकन आघाडीच्या वतीने करण्यात आली. मनुस्मृती दहन दिवसानिमित्त संघटनेच्या वतीने संविधान चौकात नारे-निदर्शने केली. यावेळी संजय जिवने, घनश्याम फुसे, विनायक जामगडे, वंदना जिवने, संजय फुलझेले, रवी पाटील, अशोक बोंदाडे, शिरीष धनद्रवे, शेषराव गणवीर, सुदेश मासुरकर, निरंजन वासनिक, प्रा. राहुल मुन, प्रा. राजेंद्र टेंभुर्णे, संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, रावसाहेब ढेपे, प्रवीण वंजारी, श्रीधर खापर्डे, मनीषा लोणारे, सुदर्शन मून, खिसोर सोमकुंवर, नर्गीस कुरेशी, आशिष मेश्राम, कमलेश मेश्राम, अमर सूर्यवंशी, दीपक वालदे, रामदास मेश्राम, चरण पाटील, अजय चौरे, सुनिल जवादे, नलिनी जांभुलकर, अस्मिता तायवाडे, साची जीवने आदी उपस्थित होते.