शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अतिरिक्त पोलीस महासंचालक रामानंद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:06 IST

अनेक प्रकरणांत प्रामाणिकपणे तपास करूनही ते अडचणीत येतात. अशा विविध अनुभवातूनच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या पुस्तकात कोणतेही पात्र सिंघम किंवा सुपरकॉप नसून सामान्य पोलीस आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग व सुधारसेवा) सुनील रामानंद यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक प्रकरणांत प्रामाणिकपणे तपास करूनही ते अडचणीत येतात. अशा विविध अनुभवातूनच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या पुस्तकात कोणतेही पात्र सिंघम किंवा सुपरकॉप नसून सामान्य पोलीस आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्तपोलीस महासंचालक (तुरुंग व सुधारसेवा) सुनील रामानंद यांनी व्यक्त केले.नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे रामानंद यांच्या ‘कॉप्स इन कॉगमायर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी प्रेस क्लबमध्ये पार पडला. यावेळी रामानंद बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्तअमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकचिरंजीव प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीसआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, प्रेस क्लबचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र आणि पोलीस उपायुक्त गजानन राजमाने उपस्थित होते.देश आणि समाज सेवा करणे हे सर्वांत मोठे कार्य आहे. त्यामुळे लोकसेवकांना स्वत:चे छंद जोपासायला वेळ मिळत नाही. पुस्तक लिहिणे आव्हानात्मक आहे. मात्र रामानंद यांचे ‘कॉप्स इनकॉगमायर’ हे पुस्तक अतिशय सुंदर असून त्यांनी ते लिहिण्यासाठी खूपपरिश्रम घेतले. हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना सात वर्षे लागली. त्यावरून पोलीस कोणतेही आव्हान सहज आणि चांगल्या प्रकारे पेलू शकतात, असे यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामानंद यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन अजय पाटील यांनी केले.

टॅग्स :Policeपोलिसliteratureसाहित्य