शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

अपघात नियंत्रणासाठी सार्वजनिक साधनांचा वापर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : रस्ते अपघात गंभीर बाब बनली आहे. त्याच्या नियंत्रणासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे तसेच सार्वजनिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : रस्ते अपघात गंभीर बाब बनली आहे. त्याच्या नियंत्रणासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे तसेच सार्वजनिक साधनांचा पुरेपूर वापर व्हायला हावा, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी हिंगणा मार्गावरील महामेट्राे स्टेशन परिसरात आयाेजित केलेल्या चर्चासत्रात केले. या चर्चासत्रात विविध संघटनांचे २३ प्रतिनिधी सहभागी झाले हाेते.

अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळाल्याचे त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी मदत यंत्रणा उभारणे आणि त्या यंत्रणेत नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे, असेही राजेंद्र पाठक यांनी सांगितले. यासाठी रस्ता सुरक्षा अभियान व अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याचा मानस कैलास गिरी यांनी व्यक्त केला. यावेळी सुरेश काळबांडे, वाहतूक शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक विनाेद गिरी, रघुनाथ मालीकर, व्यापारी संघटनेचे रवींद्र जैन, वाहतूक आघाडीचे मानसिंग ठाकूर, डाॅ. शीतल उमरे, महामेट्राेचे ज्ञानदीप देवळे, महेश वासनिक, विदर्भ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे बबन वानखेडे, एस. एस. पाटील, उमराव बाेबडे, शहाजी मेटे, सारंग गुडधे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे प्रशांत काळने, दिगांबर खुसपरे, सुरेश ताेंडरे, डॉ. एस. खोब्रागडे, एमआयडीसीचे सचिन मेंडजाेगे यांनी मार्गदर्शन केले.

सर्वांनी रस्ते अपघात नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययाेजना सुचविल्या. शिवाय, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे व तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले. डिगडाेह ग्रामपंचायतच्यावतीने राजू वाघ यांनी आयाेजित केलेल्या या चर्चासत्राला अभय सेवारे, अनिल वाघ, नितीन तातेवार, रोडमार्कचे तालुका अध्यक्ष उमराव बोबडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित हाेते. नरेंद्र कुकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.