शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

विमा कंपन्यांची नफाखोरी

By admin | Updated: May 9, 2016 03:03 IST

राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना वादळ, वारा, पाऊस व गारपिट यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा कवच मिळावे,

फळ पीक विमा योजना : शेतकऱ्यांनी फिरविली पाठजीवन रामावत नागपूरराज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना वादळ, वारा, पाऊस व गारपिट यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने राज्यभरात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जात आहे. मात्र मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहता या योजनेचा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांनाच अधिक फायदा झाल्याचे दिसून येत आहे. यातून या कंपन्यांची नफाखोरी जगजाहीर झाली असून, त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की, विमा कंपन्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०११-१२ या वर्षात आंबिया बहाराच्या संत्रा पिकासाठी नागपूर जिल्ह्यातील एकूण १० हजार २६९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यासाठी संबंधित विमा कंपन्यांकडे ६ कोटी ८१ लाख रुपयांचा विमा हप्ता जमा केला होता. शेतकरी विमा लाभाच्या प्रतीक्षेत माहिती सूत्रानुसार २०१५-१६ मध्ये नागपूर जिल्ह्यातील ३,३४७ शेतकऱ्यांनी मृग बहार संत्रा व मोसंबी पिकाचा विमा काढला होता. यासाठी विमा कंपनीकडे एकूण २ कोटी १० लाख रुपयांचा विमा हप्ता जमा केला आहे. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. शिवाय त्याचवेळी कृषी विभागसुद्धा हातावर हात धरून बसलेला दिसून येत आहे. पुढील महिनाभरात खरीप हंगाम सुरू होत असून, कृषी विभागाने २०१६-१७ साठी पुन्हा ही योजना राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र त्याचवेळी कृषी विभागाला मागील वर्षातील विमा लाभ अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा विसर पडलेला दिसून येत आहे.