शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे; वैंकय्या नायडू यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:29 IST

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.

ठळक मुद्दे१११ ग्रंथांच्या दिडींचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.  कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मातृभाषा ही आपले डोळे आहेत आणि इतर भाषा म्हणजेचष्मा. जर डोळे नसतील तर चष्मा काय कामाचा ? आपण आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मूल्ये ढासळत आहेत. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवे. जर संस्कृती विसरले तर देश प्रगती कसा करेल. वेद, संस्कृत कुठल्याही जातीची मालमत्ता नाही. प्रत्येकाला त्याचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे.

 याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू