शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे; वैंकय्या नायडू यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:29 IST

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.

ठळक मुद्दे१११ ग्रंथांच्या दिडींचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.  कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मातृभाषा ही आपले डोळे आहेत आणि इतर भाषा म्हणजेचष्मा. जर डोळे नसतील तर चष्मा काय कामाचा ? आपण आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मूल्ये ढासळत आहेत. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवे. जर संस्कृती विसरले तर देश प्रगती कसा करेल. वेद, संस्कृत कुठल्याही जातीची मालमत्ता नाही. प्रत्येकाला त्याचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे.

 याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू