शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे; वैंकय्या नायडू यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:29 IST

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.

ठळक मुद्दे१११ ग्रंथांच्या दिडींचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले.  कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मातृभाषा ही आपले डोळे आहेत आणि इतर भाषा म्हणजेचष्मा. जर डोळे नसतील तर चष्मा काय कामाचा ? आपण आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मूल्ये ढासळत आहेत. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवे. जर संस्कृती विसरले तर देश प्रगती कसा करेल. वेद, संस्कृत कुठल्याही जातीची मालमत्ता नाही. प्रत्येकाला त्याचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे.

 याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू