शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

-तर उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप

By admin | Updated: July 6, 2017 02:25 IST

कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही,

हायकोर्टाने व्यक्त केली भीती कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक मनपाला कधी येईल जाग ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केली. तसेच, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काय झाले, अशी विचारणा मनपाला करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पुनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शहरातील विविध भागांतील कचऱ्याची छायाचित्रे न्यायालयाला दाखविण्यात आली. तसेच, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी कचऱ्याची पूर्णपणे उचल करीत नसून त्यांच्यावर मनपाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन शहरातील अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. मनपाला फटकारून यावर स्पष्टीकरण मागितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.