शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

-तर उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप

By admin | Updated: July 6, 2017 02:25 IST

कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही,

हायकोर्टाने व्यक्त केली भीती कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक मनपाला कधी येईल जाग ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केली. तसेच, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काय झाले, अशी विचारणा मनपाला करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पुनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शहरातील विविध भागांतील कचऱ्याची छायाचित्रे न्यायालयाला दाखविण्यात आली. तसेच, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी कचऱ्याची पूर्णपणे उचल करीत नसून त्यांच्यावर मनपाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन शहरातील अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. मनपाला फटकारून यावर स्पष्टीकरण मागितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.