शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये"

By आनंद डेकाटे | Updated: February 7, 2024 16:51 IST

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे विधान

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  निवडणूकीत जागा व मोदींचा पराभव हा नंतरचा भाग आहे. राजकारण होत राहील. परंतु, सत्तेत आल्यास काय करायचे याचा अजेंडा ठरला पाहिजे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या बैठकीच्या प्रारंभापासून आपण किमान समान कार्यक्रमावर भर दिला. त्यासाठी आग्रह धरला. यासाठी वंचीतने शेतकऱ्यांच्या प्रश्नासह एकूण ३१ विषयांचा मसुदा तयार केला. आघाडीतील इतरांनीही तो तयार करावा. पुढील बैठकीत या मसुद्यावर चर्चा होईल. त्यानंतरच्या बैठकीत जागा वाटपावार चर्चा होईल, असे स्पष्ट करीत किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी होईल, असे सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार एड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

बुधवारी ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा वाटपावर सध्या कुठलीही चर्चा झालेली नाही. किंवा आमच्याकडून सुद्धा कुठल्याही जागेची मागणी करण्यात आलेली नाही. चर्चा होत नव्हती म्हणून १२ जागांचा मुद्दा छेडण्यात आला होता, असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडीसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम व कॉमन अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. लोकशाही वाचवण्यासाठी १९७७ मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले. सत्ताही आली. त्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला. त्यातून अनेक पक्ष फुटले. त्याची पुनरावृत्ती  होऊ नये. म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल हे ठरायला हवे. यासाठी आम्ही ३१ विषय आघाडीकडे सादर केले आहेत. त्यावर चर्चा होणार आहे.  यावर चर्चा होऊन निर्णय होईल. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर व पूर्व विदर्भ अध्यक्ष माजी मंत्री रमेश गजबे उपस्थित होते.

शरद पवारांचे केवळ चिन्ह गेले लोकं त्यांच्यासोबतच

शरद पवार यांच्या पक्षाचे केवळ चिन्ह गेले, शरद पवार आहे तिथेच आहेत. नागरिकांना सर्व समजते. त्यामुळे लोक (मास) त्यांच्यासोबत आहे, असेही एड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर