शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वीज केंद्रातील प्रदूषणांवर कारवाई व्हावी; नितीन गडकरी यांचे महाजेनकोच्या प्रबंध निदेशकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 08:15 IST

Nagpur News कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राद्वारे होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देशंभर टक्के राखेचा उपयोग व्हावा

नागपूर : कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राद्वारे होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महाजेनकोचे अध्यक्ष प्रबंध निदेशक संजय खंडारे यांना पत्र लिहिले असून, या पत्रासह सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएसडी)च्या संस्थापिका लीना बुद्धे यांनी तयार केलेला अहवालही जोडला आहे.

या पत्रात सीएसडीद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार महाजेनको राख व्यवस्थापनात पर्यावरण व अन्य मानकांचे पालन करीत नाही आहे. खापरखेडा वीज केंद्रातून निघणारी राख बिना नांदगाव ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय तलावात सोडली जात आहे. सीएसडीचा असा निष्कर्ष आहे की, यामुळे ग्रामीण नागरिक व पर्यावरणावर दुष्परिणाम होतील.

गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाजेनकोने वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेचा १०० टक्के वापर करण्यासाठी योजना तयार करायला हवी. नियमांचेही पालन करायला हवे. यासंदर्भात योग्य ती कारवाई करून त्याची माहिती त्यांच्या कार्यालयाला कळविण्यात यावी, असे निर्देशही दिले आहेत.

लीना बुद्ध यांनी गडकरी यांना माहिती दिली होती की, नांदगाव येथील गावकऱ्यांनी वीज कंपनीतील राख तलावात सोडणे बंद करण्याची मागणी केली आहे. भविष्यात याचे दुष्परिणाम होतील, अशी त्यांना भीती आहे. वारेगाव-खैरी, खसाळा व मसाळा गावाप्रमाणेच नांदगाव येथेही राख ठेवण्यात येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणNitin Gadkariनितीन गडकरी