शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पीएनबी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी; यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 10:36 IST

गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला.

ठळक मुद्देमोदी सरकार माहिती लपवीत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी याने केलेला घोटाळा यूपीएच्या काळात २०११ मध्ये सुरू झाला, असा दावा भाजपतर्फे केला जात आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केला.गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांचे काटोल येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सिन्हा यांनी शुक्रवारी भेट दिली. यानंतर नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याचा समावेश डावोस येथील पंतप्रधानांच्या दौऱ्यात होता. नीरव मोदी याचा फोटो हा पंतप्रधानांनी उद्योजक, अधिकाऱ्यांसोबत काढलेले अधिकृत छायाचित्र आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात नीरव मोदीच्या झालेल्या समावेशाबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेला युक्तिवाद हास्यास्पद आहे, असे सांगत गुन्हा दाखल झाल्यावर नीरव देश सोडून कसा पळून गेला, असा सवालही त्यांनी केला.

आरोग्य विमा योजना फसवीकेंद्रीय अर्थसंकल्पातील अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. गेल्या अर्थसंकल्पात कृषी सिंचन व दुग्ध व्यवसायासाठी योजना जाहीर झाल्या होत्या. या योजनांची अंमलबजावणी झाली नाही. आरोग्य विमा योजनाही फसवी असून देशात ५० कोटी लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा