शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोक फुटतात-तुटतात, पण तिची साथ ११ हजार वर्षांपासून! जागतिक चिमणी दिवस, सर्वात प्रबळ प्रजाती

By निशांत वानखेडे | Updated: March 20, 2024 13:40 IST

माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.

निशांत वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती म्हणून श्वानाव्यतिरिक्त चिमणीची गणना केली जाते. अंटार्टिक वगळता जिथे-जिथे मानवी  अस्तित्व आहे, तिथे चिमणीचे वास्तव्य आहे. अगदी ११,००० वर्षांपूर्वीपासून हा चिमुकला जीव माणसांच्या साेबत असल्याचे पुरावे संशाेधनातून पुढे आले आहेत. म्हणजे माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.

१७व्या शतकात चीनमध्ये व १९व्या शतकात इंग्लंड व युराेपीय देशात चिमण्यांची संख्या ६० ते ७० टक्के घटल्याचे आढळले. काही दशकांत भारतामध्येही संख्या कमी झाली आहे, असे असले तरी ही प्रजाती पक्ष्यांमध्ये सर्वांत प्रबळ असल्याचे म्हटले जाते. कारण सर्वांत हुशार माणसांसाेबत राहणे इतर पक्ष्यांना जमले नाही, ते चिमणीने करून दाखविले.

मानवी परिवर्तनाशी थेट संबंध

राॅयल साेसायटी लंडनचे २०१८चे नवे संशाेधन, तसेच नार्वे, इराण, कझाकिस्तानच्या संशाेधकांनी जिनाेम सिक्वेन्सिंगच्या आधारे ११ हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करायला लागला, तेव्हापासून चिमणी त्याच्यासाेबत असल्याचे स्पष्ट केले आहे.बेथलहेममधील गुहेतील जीवाश्म पुराव्याच्या आधारे ४ लाख वर्षांपूर्वी चिमणीचे अस्तित्व माणसांसाेबत हाेते, असेही स्पष्ट केले आहे. 

बोगनवेल हे चिऊताईचे नवे घर!

पुणे : शहरीकरणामुळे चिमण्या कमी झाल्याची ओरड होते. मात्र, चिमण्या कमी झाल्या नसून अधिवास कमी झाला आहे. त्या आता बोगनवेलींचा शोध घेऊन त्यामध्ये आपले घर थाटताना दिसत आहेत, असे निरीक्षण ज्येष्ठ जैवविविधता संशोधक डॉ. हेमंत घाटे यांनी नोंदविले. बोगनवेल असेल तिथे चिमण्या भरपूर पाहायला मिळतात. सर्वत्र सिमेंटच्या इमारतींमुळे चिमण्यांना जागाच राहिली नाही; पण चिमण्यांनी आता नवीन बदलामुळे स्वत:ला राहण्यासाठी सामावून घेतले आहे, असे ते सांगतात.

का घटतेय संख्या?

  • टेलिकाॅम टाॅवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम हाेतो, असे संशोधन आहे. 
  • जुन्या इमारती, वाडे, घरे नाहीशी झाली. 
  • काही दशकांत अन्नासाठी चिमणीसाेबत भाेवरी, मैना, पारवा या पक्ष्यांची स्पर्धा वाढली असून ते प्रबळ ठरत आहेत.
  • माेठी शहरे साेडून चिमण्यांनी मुक्काम लहान शहर किंवा गावांकडे वळविला आहे.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र