शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करा : विधिमंडळावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 20:48 IST

ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करून शासनाने पूर्णवेळ सेवेत कायम करावे, या मागणीला घेऊन राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या मोर्चाने विधिमंडळावर मंगळवारी धडक दिली.

ठळक मुद्देग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करून शासनाने पूर्णवेळ सेवेत कायम करावे, या मागणीला घेऊन राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या मोर्चाने विधिमंडळावर मंगळवारी धडक दिली. मोर्चाचे शिष्टमंडळ राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना भेटून मागण्यांचे निवदेन दिले. यावेळी रावल यांनी १५ दिवसांत या विषयाला घेऊन बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले.ग्रामरोजगार सेवकांकडून शासनाची अत्यंत महत्त्वाची कामे करून घेतली जातात. अर्धवेळ काम असल्याचे शासन म्हणत असले तरी पूर्णवेळ काम केल्याशिवाय कामे पूर्ण होत नसल्याचे वास्तव आहे. परंतु मानधन अर्धवेळनुसार मिळते. परिणामी, राज्यभरातील २७ हजार ग्रामरोजगार सेवकांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. इतर राज्यात ग्राम रोजगार सेवकांना १२ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन व इतर लाभ दिला जातो, परंतु महाराष्टÑातील ग्राम रोजगार सेवक उपेक्षित का, असा प्रश्न, राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे सचिव सोमेश्वर तोडासे यांनी उपस्थित केला. मोर्चात राज्यभरातून ग्रामरोजगार सेवक आले होते.दोघांना मिरगी तर एकाला आली भोवळया मोर्चात अचानक दोघांना मिरगी तर एकाला भोवळ आल्याने खळबळ उडाली. या तिघांनाही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. हे तिघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याचे मोर्चेकरांच्यावतीने सांगण्यात येत असून सायंकाळी ते आपआपल्या गावी परतल्याची माहिती आहे. या मोर्चाचे नेतृत्व गुलाब कडवे, सोमेश्वर तोडासे आदींनी केले. ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ स्वरूपाचा शासन निर्णय रद्द करा, मनरेगा यंत्रणा वेगळी करा,सर्वाेच्च न्यायालयानुसार किमान वेतन द्या, शेतकºयांची पेरणी व कापणीची कामे मनरेगा अंतर्गत घ्या आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.