शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करा : विधिमंडळावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 20:48 IST

ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करून शासनाने पूर्णवेळ सेवेत कायम करावे, या मागणीला घेऊन राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या मोर्चाने विधिमंडळावर मंगळवारी धडक दिली.

ठळक मुद्देग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ निर्णय रद्द करून शासनाने पूर्णवेळ सेवेत कायम करावे, या मागणीला घेऊन राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या मोर्चाने विधिमंडळावर मंगळवारी धडक दिली. मोर्चाचे शिष्टमंडळ राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना भेटून मागण्यांचे निवदेन दिले. यावेळी रावल यांनी १५ दिवसांत या विषयाला घेऊन बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले.ग्रामरोजगार सेवकांकडून शासनाची अत्यंत महत्त्वाची कामे करून घेतली जातात. अर्धवेळ काम असल्याचे शासन म्हणत असले तरी पूर्णवेळ काम केल्याशिवाय कामे पूर्ण होत नसल्याचे वास्तव आहे. परंतु मानधन अर्धवेळनुसार मिळते. परिणामी, राज्यभरातील २७ हजार ग्रामरोजगार सेवकांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. इतर राज्यात ग्राम रोजगार सेवकांना १२ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन व इतर लाभ दिला जातो, परंतु महाराष्टÑातील ग्राम रोजगार सेवक उपेक्षित का, असा प्रश्न, राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे सचिव सोमेश्वर तोडासे यांनी उपस्थित केला. मोर्चात राज्यभरातून ग्रामरोजगार सेवक आले होते.दोघांना मिरगी तर एकाला आली भोवळया मोर्चात अचानक दोघांना मिरगी तर एकाला भोवळ आल्याने खळबळ उडाली. या तिघांनाही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. हे तिघेही वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याचे मोर्चेकरांच्यावतीने सांगण्यात येत असून सायंकाळी ते आपआपल्या गावी परतल्याची माहिती आहे. या मोर्चाचे नेतृत्व गुलाब कडवे, सोमेश्वर तोडासे आदींनी केले. ग्रामरोजगार सेवकांचा अर्धवेळ स्वरूपाचा शासन निर्णय रद्द करा, मनरेगा यंत्रणा वेगळी करा,सर्वाेच्च न्यायालयानुसार किमान वेतन द्या, शेतकºयांची पेरणी व कापणीची कामे मनरेगा अंतर्गत घ्या आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.