शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पदमादेवी कोटेचा यांचे ‘२५ वर्षीतप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST

नागपूर : ९८ वर्षीय पदमा देवी कोटेचा या अक्षय तृतीयेच्या पर्वावर आपले ‘२५ वर्षीतप’ पूर्ण करीत आहेत. मागील २५ ...

नागपूर : ९८ वर्षीय पदमा देवी कोटेचा या अक्षय तृतीयेच्या पर्वावर आपले ‘२५ वर्षीतप’ पूर्ण करीत आहेत. मागील २५ वर्षापासून त्या हे कठीण तप करीत आहेत.

जैन धर्मात ज्ञान, दर्शन, चरित्र आणि तप हे मोक्षाचे चार मार्ग सांगितले आहेत. भ. महावीर स्वामी यांनी सांगितल्यानुसार, तप करण्यासाठी पंचेंद्रियांवर विजय मिळविणे आवश्यक असते. यात वर्षीतप सर्वात महत्वाचे असते. हे कठीण तप पदमादेवी कोटेचा यांनी सतत २५ वर्षे केले. अक्षय तृतीयेला त्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ६४ व्या वर्षी या तपाला सुरुवात केली. आता त्या ८९ वर्षांच्या आहेत. पुढेही हे तप कायम ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे.

या कठीण तपस्याकाळात त्यांनी ३० दिवस फक्त गरम पाणी प्राशन केले. या तपाला मासक्षमण म्हणतात. ते त्यांनी दोन वेळा केले आहे. याच प्रकारे १६ दिवस उपवासासह अनेक तपस्या त्यांनी केल्याची माहिती त्यांचे पुत्र सर्व मानव सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी दिली आहे. भारत वर्षामध्ये वर्षीतप हा रेकॉर्ड असून श्रावक, श्राविकाच एवढी वर्षे करू शकतात.