शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

हायकोर्टाचा आदेश : मेळघाट जंगलात शिरलेल्या गावकऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:45 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, वन विभागाचे सचिव, अमरावती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, अकोला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आणि चिखलदरा पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देजंगलातील गावात बळजबरीने प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, वन विभागाचे सचिव, अमरावती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, अकोला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आणि चिखलदरा पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गावकऱ्यांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी विजयसिंग चव्हाण यांनी याचिका दाखल केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावकऱ्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. ते गावकरी बळजबरीने मूळ गावात शिरले आहेत. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे सुमारे ६० पोलीस व वन कर्मचारी गंभीर जखमी झाले. तसेच, झटापटीमध्ये काही गावकरीही जखमी झाले. योग्य भरपाई मिळाली नाही व पुनर्वसन योग्य झाले नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आकाश मून तर, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प