शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

एकच नारा ‘सातबारा’ : अतिक्रमित महसूल जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:06 IST

बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देभूमी मुक्ती मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.बुलडाणा येथून निघालेला भूमिहीनांचा या ‘आसूड’ मोर्चाला मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट रोडवर पोलिसांनी थांबविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. प्रदीप अंभोरे म्हणाले, अलीकडे भूमिहीनांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर शासन आपले अधिकार दाखवीत असल्याने ते बेघर होत आहेत. दुसरीकडे १०० टक्के कर्जमाफीचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसून येत नाही. यामुळे नैराश्य आलेल्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हे थांबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देणे व १०० टक्के कर्जमाफीचा निर्णय घेणे, हाच यावर उपाय आहे.या मोर्चाचे नेतृत्व प्रदीप अंभोरे, डॉ. राजीव वाघमारे, महादेवराव वरठे, प्रकाश वानखेडे, अशोक इंगळे, संजय इंगळे, महादेवराव आवळे, मुन्ना पराते, दिलीप रामटेककर आदींनी केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा