शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी सव्वा लाख मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:31 IST

Nagpur News Prakash Ambedkar दरवर्षी 1 लाख 25 हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून यासाठी भाजप आणि काँग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली. 

ठळक मुद्दे काँग्रेस आघाडी व भाजप दोन्ही सरकार दोषी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दरवर्षी 1 लाख 25 हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून यासाठी भाजप आणि काँग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.  प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2006 साली शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी सरकारला एक कायदा करायला भाग पाडले. तो कायदा म्हणजे खाजगी शिक्षण संस्थामध्ये आरक्षणाचा कायदा होय. यात st, sc, obc, vj nt आदींना विविध जागांचे आरक्षण देण्यात आले. हा कायदा एक वर्ष बरोबर चालला. नंतर सरकारने एक अधिनियम पास करून या कायद्यात 50 टक्के कपात केली. त्यामुळे दरवर्षी 1 लाख 25 हजार मागासवर्गीय विद्यार्थी उचच शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हे देशाचे मोठे नुकसान आहे. या विषयावर इतक्या वर्षात शिक्षक पदवीधर मतदार संघातून निवडून गेलेल्या एकाही आमदाराने आवाज उचलला नाही, त्यामुळे आम्ही शिक्षक व पदवीधरची निवडणूक लढवीत आहोत, असे त्यांनी स्पस्ट केले. 

 मराठा आंदोलकांचा सरकारने विश्वासघात केला सरकारने मराठा आंदोलकांचा विश्वासघात केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले,  सरकारने न्यायालयाच्या अधीन राहून जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना फ्रिशिप व स्कॉलरशिप द्यायला हवी होती पण सरकार करायला तयार नाही

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर