शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

अपंग नव्हे दिव्यांग म्हणा; अधिसूचना निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली.

ठळक मुद्दे इंग्रजीत म्हणता येईल ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली. हिंदीत ‘दिव्यांग’ तर इंग्रजीत ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’ म्हणण्याचे व लिहिण्याचे निर्देश केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने दिले आहे.राज्यात पूर्वी ‘अपंग’ या शब्दाएवजी अनेक सकारात्मक शब्दांचा वापर करण्याच्या सूचना आल्या होत्या. यात ‘सक्षम’, ‘सर्वत: सक्षम’ तर शासनातील लिपिकांनी ‘निशक्तजन’, अंधांना ‘दृिष्टबाधित’, ‘प्रज्ञाचक्षु’, ‘सूरदास’ असे वेगवेगळे विषेशण लावत होते. परंतु ५ जुलै रोजी निघालेल्या अधिसूचनावर आता केवळ हिंदीत ‘दिव्यांग’ तर इंग्रजीत ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’ म्हणण्याचे व लिहिण्याचा सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे, मराठीत काय म्हणायचे याला घेऊन अद्यापही संभ्रम असला तरी, दरम्यानच्या काळात मराठीतही ‘दिव्यांग’ शब्दाचा वापर होऊ लागल्याने तूर्तास तरी यावर विशेष चर्चा नाही. मात्र, ‘दिव्यांग’ संबोधून त्यांचा विकास होणार नसल्याचे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.त्यांच्या मते, नावातील बदलांसोबतच, अपंगांना जी पूरक संसाधने शासकीय अनुदानाच्या आधारे कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास, शासकीय अस्थापनातील त्यांच्या नोकºयांचा अनुशेष प्रामाणिकपणे खºया अपंगांना देऊन भरून काढल्यास, अपंगांसाठीच्या विद्यमान योजनांची प्रामाणिक आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास दिव्यांगाचा विकास होईल. संबंधित विभागाने याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

राज्यात दिव्यांग बांधव अधिकारांपासून वंचितदिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असलेतरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्राने २०१६च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली. नऊ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.

टॅग्स :Governmentसरकार