शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 20:19 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.पीक कर्ज मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध बँकांकडे जात असून, तेथे शेतकऱ्यांना त्यांची जमीन असणाऱ्या कार्यक्षेत्रात जेवढ्या काही बँका असतील त्यांच्याकडून ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ मागविले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ साथरोग काळात बँक शाखेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या असून, त्या ठिकाणी सामाजिक अंतरही पाळले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये ‘नाहरकत प्रमाणपत्रा’ची गरज नसतानाही असे दाखले सर्व शाखांकडून मागविले जात आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ सर्रास मागण्याची कार्यपद्धती बँकेने बंद करावी, याबाबत कळविण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले पीक कर्ज प्रकरण संबंधित बँक शाखेत जमा करावे. कोणत्याही प्रकारे बँकेने इतर शाखांचे नाहरकत प्रमाणपत्र मागितल्यास ते देऊ नये, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घेऊन आपले श्रम, वेळ व पैसा याची बचत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जnagpurनागपूर