शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नव्या रेल्वेगाड्या हव्यात

By admin | Updated: July 5, 2014 02:12 IST

रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी उरला आहे.

नागपूर : रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी उरला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाबाबत नागपूरकर आणि वैदर्भीयांच्या अनेक अपेक्षा असतात. परंतु प्रत्येक वेळी त्यांचा अपेक्षांचा भंग होतो. त्यामुळे आगामी रेल्वे अर्थसंकल्पात तरी नागपूरला नव्या गाड्या आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येतो. विदर्भात अनेक प्रकल्पांची घोषणा तर अर्थसंकल्पात होते. परंतु जाहीर केलेले प्रकल्प निधीअभावी वर्षानुवर्षे रखडत ठेवण्यात येतात. मागील अनेक वर्षांपासून नागपूर-दिल्ली दुरांतो एक्स्प्रेसची मागणी होत आहे. नागपुरातून अनेक राजकीय कार्यकर्ते, व्यापारी आपल्या कामानिमित्त दिल्लीला जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट गाडी सुरू करण्याची मागणी आहे. परंतु अद्याप या मागणीची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली नाही. याशिवाय नागपूरवरून पुणे आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच हाऊसफुल्ल असल्याची स्थिती असते. त्यामुळे या मार्गावर आणखी रेल्वेगाड्या सुरू करून नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे गरीबरथ डेली करण्याची गरज आहे. याशिवाय नागपूर शहरातून तीर्थस्थळांना जोडणाऱ्या थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय नागपूर-लखनौ, नागपूर-मद्रास, नागपूर-हावडा येथेही थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे नागपूर शहरातून सर्व दिशांना जाणाऱ्या थेट रेल्वेगाड्या सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)