शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

देशातील सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवी उर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 21:22 IST

नितीन गडकरी : आत्मनिर्भर भारतात ग्रामीण उद्योगांची मौलिक भूमिका

नागपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक ‘पॅकेज’मुळे सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवीन उर्जा मिळणार आहे. भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर बनविण्यात या उद्योगांची मोठी भूमिका राहणार आहे. या उद्योगांकडे भांडवल प्रवाहित करणे हे त्यातील पहिले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे मत केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

देशाच्या अर्थव्यवस्थेत  सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांचा मोठा वाटा आहे. एका दृष्टीने त्यांना अर्थव्यवस्थेचा कणादेखील म्हणू शकतो. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी ग्रामीण उद्योगांना मजबूती आवश्यक आहे. संकटाच्या काळात याबाबत आमची जी अपेक्षा होती ती पंतप्रधानांनी भविष्यातील प्रगतीचा पाया रचून पूर्ण केली आहे. सरकारच्या या पावलामुळे या उद्योगांना मोठा आधार मिळाला आहे. या उद्योगांशी जुळलेल्या ११ कोटींहून अधिक लोकांना दिलासा मिळाला आहे. हे उद्योग टिकतील व पुढे आणखी वेगाने प्रगती करतील. देशाच्या अर्थव्यवस्थेत सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांचा २९ टक्के इतका वाटा आहे. येत्या काळात ही टक्केवारी निश्चित वाढेल. यातूनच देश आर्थिक महासत्तेकडे मार्गक्रमण करेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या