शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर

By निशांत वानखेडे | Updated: December 4, 2023 17:40 IST

सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे.

नागपूर : शासकीय सेवेत समायाेजनाच्या मागणीसाठी गेल्या २५ ऑक्टाेबरपासून तब्बल ३६ दिवस कामबंद आंदाेलन करणाऱ्या राष्ट्रीय आराेग्य अभियानाच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्याचे आराेग्य मंत्री यांनी समायाेजनाबाबत सकारात्मक निर्णय दिला नाही तर १४ डिसेंबरपासून पुन्हा संप पुकारण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे. त्यांचे आंदाेलन सुरू असताना ३१ ऑक्टाेबरला आराेग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रीगटात कर्मचाऱ्यांचा समायाेजनाचा विषय ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र आश्वासन न पाळल्याने आंदाेलन सुरुच राहिले.

राज्यातील ३४ हजार कर्मचारी आंदाेलनात असल्याने ग्रामीण भागातील आराेग्य व्यवस्था काेलमडली हाेती. यानंतर २९ नाेव्हेंबरला आराेग्य मंत्र्यांनी पुन्हा सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ३० नाेव्हेंबरला आंदाेलन स्थगित करण्यात आले. मात्र १३ डिसेंबरपर्यंत निर्णय आला नाही तर १४ पासून पुन्हा संप सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर