शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रामाच्या नावानेच देशाला ऐक्यात बांधले : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:37 IST

विदर्भात राममंदिर निधी संकलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अद्यापही संकल्पपूर्ती झालेली नाही. देशात रामराज्य येईल तेव्हाच संकल्प पूर्ण होईल. आपल्यासाठी राम हेच राष्ट्र असून, रामाच्या नावाने देशाला ऐक्याच्या सूत्रात बांधले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

राज्यपाल आणि हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ प्रांत निधी समर्पण अभियानाची सुरुवात झाली. पोद्दारेश्वर राममंदिरात आयोजित कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. राज्यपालांनी या निधीत १ लाख ११ हजारांचे योगदानदेखील दिले.

कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी आरतीदेखील केली व त्यानंतर मोकळ्या जागेत जमलेल्या भाविकांना संबोधित केले. विदर्भात १५ फेब्रुवारीपर्यंत निधी संकलन व गृहसंपर्क अभियान राबविण्यात येईल. निधी संकलन पावती पुस्तक व कूपनच्या माध्यमातून केल्या जाईल, अशी माहिती प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी