शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नागपूरचे संपत रामटेके यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:53 IST

आयुष्यातील २६ वर्षे सिकलसेल प्रतिबंधासाठी देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांना उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘सिकलसेलग्रस्तां’साठी वेचले आयुष्यदोन महिन्यांअगोदर घेतला जगाचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यातील २६ वर्षे सिकलसेल प्रतिबंधासाठी देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांना उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रामटेके यांनी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी जगाचा निरोप घेतला व दोन महिन्यानंतर हा सन्मान त्यांना घोषित झाला आहे. रामटेके यांच्या प्रयत्नांमुळेच ‘सिकलसेलग्रस्तां’ची लढाई संसदेत पोहोचली होती. त्यांचा त्याग व संघर्ष यांच्यामुळेच ‘सिकलसेलग्रस्तां’ना शासनाच्या सोयीसवलती मिळाल्या होत्या, हे विशेष.एकुलता एक मुलगा हर्षल रामटेके हा ‘सिकलसेलबाधित’ असल्याचे कळल्यावर त्यांनी या आजाराची वस्तुस्थिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील  २१ जिल्ह्यात सिकलसेलचा प्रभाव असल्याने हा आजार सामाजिक समस्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या रुग्णांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘सिकलसेलग्रस्तां’ना सोयी मिळवून देण्यासाठी झटत असताना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. सिकलसेलग्रस्तांसाठी लढणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय त्यांचे होते. त्यांच्या निधनानंतर मौलिक कार्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या माध्यमातून केलेले हे अभिवादनच असल्याची सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर