शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील मोर्चे शांततेत काढावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:27 IST

राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत असे आवाहन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशात काढण्यात येत असलेल्या मोर्चांना अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. महाराष्ट्रात अनेक जागी धर्म पंथाचे लोक राहतात. राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत असे आवाहन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात केले.लोकशाही मार्गाने मोर्चे काढल्यास उद्दिष्टही साध्य होते. नेत्यांनी लोकांना शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे आवाहन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी नेत्यांनी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेत्यांनी आणि लोकांनी पोलिसांन सहकार्य करावे असे ते पुढे म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, राज्यात महिला निर्भयपणे वावराव्यात याकरिता आंध्रप्रदेशात तयार करण्यात आलेल्या दिशा कायद्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालेले आहे. आरोपींना मृत्युदंडापर्यंत शिक्षा झालीच पाहिजे. आंध्रचा कायदा आम्ही तपासून पाहू, शिवाय राज्यातील यासंदर्भातील कायदे तपासून पाहण्याबाबत चर्चा करू असे ते पुढे म्हणाले.अजित पवार यांना क्लीन चिट देण्याच्या संदर्भात ते म्हणाले, ही न्यायालयीन बाब आहे व त्यावर बोलणे योग्य नाही.नारायण राणे यांचा जळफळाटमहाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे वक्तव्य नारायण राणे यांनी आज एका पत्रपरिषदेत केले होते. ते मुख्यमंत्री शिवसेनेमुळेच झाले होते, हे त्यांनी विसरू नये. महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेची भूमिका कायम आहे. किमान समान कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम सरकारचे आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यातून त्यांचा जळफळाट दिसून येतो अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे