शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

नागपूर टोलमुक्त

By admin | Updated: April 11, 2015 02:19 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘टोलमुक्ती’मध्ये नागपूरच्या सीमेवर असणाऱ्या सर्वच टोल नाक्यांचा समावेश असल्याने

सहा नाक्यांचा समावेश: वाहनधारकांना दिलासानागपूर: राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘टोलमुक्ती’मध्ये नागपूरच्या सीमेवर असणाऱ्या सर्वच टोल नाक्यांचा समावेश असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून टोलमुळे आर्थिक भूर्दंड सहन करणाऱ्या छोट्या वाहनधारकांना (कार,जीप किवा तत्सम) दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे परिसरातील इतर जिल्ह्यांतून नागपूर शहरात येणाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत १२ टोल नाके कायमचे बंद तर ५३ टोल नाक्यांमधून छोट्या वाहनांना टोलमधून वगळण्याची घोषणा केली. यामुळे नागपूरच्या सीमेवर असणारे पाच आणि जिल्ह्यातील एक अशा एकूण सहा टोल नाक्यांवर १ जूनपासून छोट्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. यात नागपूर-काटोल, नागपूर-उमरेड, नागपूर -हिंगणा रोड, हिंगणा रोड-अमरावती रोड, वाडी जंक्शन -नागपूर, आणि काटोल येथील टोल नाक्याचा समावेश आहे. यापैकी पहिले पाच नाके हे रस्ते विकास महामंडळाचे असून काटोलचा नाका हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. रस्ते विकास महामंडळाचे टोल नाके सुरू राहतील पण त्यावर हलकी वाहने आणि एस.टी.ला टोल लागणार नाही. काटोल येथील पीडब्ल्युडीचा टोल नाका बंद होणार आहे. नागपूर शहराच्या सीमेवर असणाऱ्या टोलनाक्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विशेषत: शेतकऱ्यांना भूर्दंड बसत होता. शहराच्या सीमेबाहेर अनेकांचे शेत आहे. शेतकऱ्यांना शहरात शेतमाल विकण्यासाठी जावे लागते. या सर्वांना टोलचा भूर्दंड बसत होता. नजिकच्या वर्धा, अमरावती, काटोल आणि इतर तत्सम ठिकाणांहून स्वत:च्या वाहनाने येणाऱ्यांचीही सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)येथे लागणार नाही टोलनागपूर-काटोलनागपूर-उमरेडनागपूर -हिंगणा रोडहिंगणा रोड-अमरावती रोडवाडी जंक्शन -नागपूर काटोल- जलालखेडा