शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नागपुरात  स्वाईन फ्लू, उष्माघाताच्या रुग्णात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:54 IST

वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देफ्लूचे ३२८ रुग्ण : तापाचे ५० रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे.बदलत्या वातावरणाचा दुष्परिणाम शरीरावर पडतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतुमध्ये उष्माघाताचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात. नागपूर विभागात १५ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत नागपूर ग्रामीणमध्ये २० तर नागपूर शहरामध्ये ३० रुग्णांची नोंद झाली आहे. यात सुदैवाने मृत्यूची नोंद नाही. उष्माघात वाढत असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णातही वाढ होताना दिसून येत आहे. २२ एप्रिलपर्यंत विदर्भात या रुग्णांची संख्या ३२८ वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे, यातही नागपूर शहर व ग्रामीण आघाडीवर आहे. शहरात २१६ रुग्ण व १४ मृत्यू तर ग्रामीणमध्ये २१ रुग्ण दोन मृत्यूची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४० रुग्ण आढळून आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये वर्धेत पाच रुग्ण, गोंदियात पाच रुग्ण, भंडाऱ्यात चार रुग्ण व एक मृत्यू, गडचिरोलीत तीन, चंद्रपुरात सहा रुग्ण व एक मृत्यू, अमरावतीत २४ रुग्ण व चार मृत्यू, अकोल्यात दोन रुग्ण, यवतमाळ येथे दोन रुग्ण व एका मृत्यूची नोंद आहे. इतर राज्यातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या अशा मध्य प्रदेशातील ३६ रुग्ण तर पश्चिम बंगालचा एक रुग्ण आहे. सद्यस्थितीत २१ रुग्ण शहरातील विविध खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय