शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नागपुरात पारा पोहचला ४४.२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:09 IST

विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचे तापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त म्हणजे ४४.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचेतापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त म्हणजे ४४.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.नागपुरातील तापमानामध्ये मागील २४ तासांमध्ये २ अंशाने वाढ नोंदविण्यात आली आहे. येथील आर्द्रता सकाळी ४४ टक्के होती. त्यात घट होऊन सायंकाळी ३४ टक्क्यांवर घसरली. असे असले तरी रात्रीच्या तापमानात सामान्यापेक्षा ५ अंशाची घट होऊन तापमान २३.१ अंशावर आले. त्यामुळे नागरिकांना बराच दिलासा मिळाला.साधारणत: मे महिना विदर्भात बराच तापतो. मात्र या वर्षी विदर्भात दरवर्षीपेक्षा उष्णतामान तापले नाही. पारा ४५ च्या जवळपास पोहचतो आणि पुन्हा वातावरणात बदल घडल्याने घसरत असल्याचा अनुभव येत आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळाचा परिणाम विदर्भ, तसेच मराठवाड्यावर पडण्याची शक्यता कमी आहे. या काळात वातावरण कोरडे होईल. आकाशात कमीअधिक प्रमाणात ढग दिसतील. मात्र त्याचा तापमानावर फारसा परिणाम पडणार नाही.विदर्भात बुधवारी यवतमाळमध्ये ४३.५, अमरावतीमध्ये ४३.४, गोंदियात ४३.२, वर्ध्यामध्ये ४३.१, चंद्रपुरात ४३, ब्रह्मपुरीमध्ये ४१.७, गडचिरोलीत ४१.६ व बुलडाण्यामध्ये ४०.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर