शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूर-इंदूर विमानसेवा २५ पासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे.

ठळक मुद्दे एटीआर विमानाने होणारे संचालन : इंडिगो एअरलाईन्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे.२५ आॅगस्टला इंदूरहून पहिले उड्डाण ६ई ७२८९ सकाळी ११.३५ वाजता रवाना होईल आणि दुपारी १२.४० वाजता नागपुरात पोहोचेल. हे विमान नागपुरातून ६ई ८२९८ दुपारी १.०५ वाजता टेक आॅफ करून दुपारी २.१० वाजता इंदूर येथे उतरेल. हे उड्डाण दरदिवशी राहणार आहे. उल्लेखनीय असे की, लॉकडाऊनपूर्वी नागपूर-इंदूरकरिता विमानसेवा उपलब्ध होती. ही सेवा १८० सिटच्या विमानाने होती. हे विमान बंगळुरुहून नागपुरात येऊन इंदूरकडे रवाना व्हायचे आणि इंदूरहून मुंबई-दिल्ली आणि दिल्लीहून रांचीकडे जायचे. त्यावेळी नागपुरातून इंदूरकरिता कमी प्रवासी संख्या असतानाही या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. या विमानात बंगळुरूहून इंदूरकरिता प्रवासी राहायचे आणि नागपूरला पोहोचल्यानंतर येथून प्रवाशांना घेऊन विमान निघायचे. इंदूरकरिता कमी प्रवासी संख्या असल्याने सध्या कंपनी ७२ सिटचे एटीआर विमान चालवित आहे.नागपुरातून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे उड्डाणे उपलब्ध आहेत, पण पूर्वेकडे आणि महत्त्वपूर्ण शहराच्या स्वरुपात कोलकाताकडे जाणारे विमान सध्या सुरू झालेले नाही. पश्चिम बंगाल शासनाकडून हिरवी झेंडी मिळाग्ल्यानंतरच या मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर