शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

नागपूर हायकोर्टात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:31 IST

अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.

ठळक मुद्देसुरक्षा व्यवस्था कडक : कसून केली जाते तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.उच्च न्यायालय सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक एच. एम. सय्यद यांनी मंगळवारी काही पत्रकारांशी बोलताना सुरक्षा व्यवस्थेतील सुधारणेची माहिती दिली. पूर्वी केवळ नाव नोंदवून प्रवेश दिला जात होता. त्यामुळे बरेच जण खोटी नावे सांगून आत जात होते. ही त्रुटी लक्षात आल्यानंतर आता केवळ ओळखपत्र पाहूनच आत प्रवेश दिला जातो. कुणासोबत बॅग व अन्य काही साहित्य असल्यास त्याची कसून तपासणी केली जाते. उच्च न्यायालय इमारत व परिसरातील हालचालींचा वेध घेण्यासाठी काही पोलिसांना साध्या वेशात वावरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस लोकांमध्ये मिसळून धोक्यांचा कानोसा घेत असतात.इमारतीबाहेरच्या परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सर्व कॅमेरे सुरू असून, त्यावर एक कर्मचारी बारीक लक्ष ठेवून असतो. महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता इतरांच्या वाहनांना परिसरात प्रवेश दिला जात नाही. उच्च न्यायालयाच्या सुरक्षेकरिता रोज किमान ५० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. इमारतीत प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्या प्रत्येक मार्गावर व इमारतीमध्येही ठिकठिकाणी पोलीस तैनात केले जातात, असे सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर