शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

नागपूरचे कुटुंब न्यायालय झाले सुपरफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 10:27 IST

शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते.

ठळक मुद्देदरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणांमध्ये निर्णयपाच वर्षांत १७ हजारावर निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते. या न्यायालयात गेल्या पाच वर्षांत एका बाजूने १८ हजार ८७९ प्रकरणे दाखल झालीत तर, दुसऱ्या बाजूने न्यायालयाने १७ हजार २८ प्रकरणांवर निकाल दिला.उपलब्ध आकडेवारीनुसार, न्यायालयात वर्ष २०१३ मध्ये ३६८२ (दिवाणी-२४३४, फौजदारी-१२४८), २०१४ मध्ये ३८८१ (दिवाणी-२६२५, फौजदारी-१२५६), २०१५ मध्ये ३६५५ (दिवाणी-२५०४, फौजदारी-११५१), २०१६ मध्ये ३७९८ (दिवाणी-२६२२, फौजदारी-११७६) तर, २०१७ मध्ये ३८६३ (दिवाणी-२७२५, फौजदारी-११३८) प्रकरणे दाखल झाली होती. दुसºया बाजूने न्यायालयाने २०१३ मध्ये ३३५० (दिवाणी-२३३३, फौजदारी-१०१७), २०१४ मध्ये ३५३४ (दिवाणी-२४४६, फौजदारी-१०८८), २०१५ मध्ये २९५२ (दिवाणी-२०८५, फौजदारी-८६७), २०१६ मध्ये ३४२७ (दिवाणी-२३६६, फौजदारी-१०६१) तर, २०१७ मध्ये ३७६५ (दिवाणी-२६५१, फौजदारी-१११४) प्रकरणे निकाली काढली.

२०१८ मधील कामगिरी२०१८ च्या सुरुवातीला न्यायालयात ६१२६ प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर मार्चपर्यंत न्यायालयात ७११ दिवाणी व ३४१ फौजदारी अशी एकूण १०५२ प्रकरणे दाखल झाली तर, न्यायालयाने ७६३ दिवाणी व ३२६ फौजदारी अशी एकूण १०८९ प्रकरणे निकाली काढली.

 

टॅग्स :Courtन्यायालय