शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नागपूरचे कुटुंब न्यायालय झाले सुपरफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 10:27 IST

शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते.

ठळक मुद्देदरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणांमध्ये निर्णयपाच वर्षांत १७ हजारावर निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते. या न्यायालयात गेल्या पाच वर्षांत एका बाजूने १८ हजार ८७९ प्रकरणे दाखल झालीत तर, दुसऱ्या बाजूने न्यायालयाने १७ हजार २८ प्रकरणांवर निकाल दिला.उपलब्ध आकडेवारीनुसार, न्यायालयात वर्ष २०१३ मध्ये ३६८२ (दिवाणी-२४३४, फौजदारी-१२४८), २०१४ मध्ये ३८८१ (दिवाणी-२६२५, फौजदारी-१२५६), २०१५ मध्ये ३६५५ (दिवाणी-२५०४, फौजदारी-११५१), २०१६ मध्ये ३७९८ (दिवाणी-२६२२, फौजदारी-११७६) तर, २०१७ मध्ये ३८६३ (दिवाणी-२७२५, फौजदारी-११३८) प्रकरणे दाखल झाली होती. दुसºया बाजूने न्यायालयाने २०१३ मध्ये ३३५० (दिवाणी-२३३३, फौजदारी-१०१७), २०१४ मध्ये ३५३४ (दिवाणी-२४४६, फौजदारी-१०८८), २०१५ मध्ये २९५२ (दिवाणी-२०८५, फौजदारी-८६७), २०१६ मध्ये ३४२७ (दिवाणी-२३६६, फौजदारी-१०६१) तर, २०१७ मध्ये ३७६५ (दिवाणी-२६५१, फौजदारी-१११४) प्रकरणे निकाली काढली.

२०१८ मधील कामगिरी२०१८ च्या सुरुवातीला न्यायालयात ६१२६ प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर मार्चपर्यंत न्यायालयात ७११ दिवाणी व ३४१ फौजदारी अशी एकूण १०५२ प्रकरणे दाखल झाली तर, न्यायालयाने ७६३ दिवाणी व ३२६ फौजदारी अशी एकूण १०८९ प्रकरणे निकाली काढली.

 

टॅग्स :Courtन्यायालय