शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागपूर जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:08 IST

यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.

ठळक मुद्देधान रोवणीला आली गती : शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.खरिपामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर व धान (भात) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. धान वगळता इतर सर्व पिकांच्या जवळपास पेरण्या मागच्या आठ दिवसांपूर्वीच आटोपल्या होत्या. परंतु पाऊस नसल्याने धानाची रोवणी रखडली होती. जिल्ह्यातील मौदा, कामठी, उमरेड, कुही, रामटेक, भिवापूर या तालुक्यांमध्ये धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे नियोजित क्षेत्र ९४२०० हेक्टर आहे. पाऊस नसल्याने धानाची रोवणी थांबली होती. २७ जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकºयांनी धान रोवणी सुरू केली. आतापर्यंत जिल्ह्यात धानाची २० हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे.जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ७९ हजार २१० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख १९ हजार हेक्टर असून, कापसाची लागवड २ लाख ३१ हजार ७११ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. आजवर जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या ४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच सुमारे ८९ टक्के पेरणी आटोपल्या आहे. यात तुरीची ६२ हजार हेक्टर, भूईमुंग ११६० हेक्टर, सोयाबीन ८२ हजार ९५६, ऊस १२६३ हेक्टर व इतर तेलजन्य बियांची ८४ हजार २६६ हेक्टरवर तसेच ज्वारीची ३०००, मुगाची ६६५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर