शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागपूर जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:08 IST

यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.

ठळक मुद्देधान रोवणीला आली गती : शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.खरिपामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर व धान (भात) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. धान वगळता इतर सर्व पिकांच्या जवळपास पेरण्या मागच्या आठ दिवसांपूर्वीच आटोपल्या होत्या. परंतु पाऊस नसल्याने धानाची रोवणी रखडली होती. जिल्ह्यातील मौदा, कामठी, उमरेड, कुही, रामटेक, भिवापूर या तालुक्यांमध्ये धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे नियोजित क्षेत्र ९४२०० हेक्टर आहे. पाऊस नसल्याने धानाची रोवणी थांबली होती. २७ जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकºयांनी धान रोवणी सुरू केली. आतापर्यंत जिल्ह्यात धानाची २० हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे.जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ७९ हजार २१० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख १९ हजार हेक्टर असून, कापसाची लागवड २ लाख ३१ हजार ७११ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. आजवर जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या ४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच सुमारे ८९ टक्के पेरणी आटोपल्या आहे. यात तुरीची ६२ हजार हेक्टर, भूईमुंग ११६० हेक्टर, सोयाबीन ८२ हजार ९५६, ऊस १२६३ हेक्टर व इतर तेलजन्य बियांची ८४ हजार २६६ हेक्टरवर तसेच ज्वारीची ३०००, मुगाची ६६५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर