शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अबब! आरटीईचे ३६४ टक्के अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:47 IST

राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत.

ठळक मुद्देजागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज पुण्यातही ५४,४४३ अर्जांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहे. यात जागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज नागपुरातून आले आहे.आरटीईअतंर्गत नामांकित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय जातीसाठी २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. तेव्हापासून नागपूर हे आरटीईच्या बाबतीत अव्वल स्थानीच राहिले आहे. यावर्षी ५ मार्चपासून आॅनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली होती. आरटीईच्या पहिल्या वेळापत्रकात अर्ज भरण्याची अंतिम तिथी २२ मार्च ठेवण्यात आली होती. पण पालकांच्या आग्रहास्तव ३० मार्चपर्यंत मुदत करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ६७५ शाळेत ७२०४ जागांसाठी २६२६३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले होते.पुण्यामध्ये ९६३ शाळांमध्ये १६६४३ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५४४४३ अर्ज आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र