शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

अबब! आरटीईचे ३६४ टक्के अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:47 IST

राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत.

ठळक मुद्देजागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज पुण्यातही ५४,४४३ अर्जांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहे. यात जागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज नागपुरातून आले आहे.आरटीईअतंर्गत नामांकित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय जातीसाठी २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. तेव्हापासून नागपूर हे आरटीईच्या बाबतीत अव्वल स्थानीच राहिले आहे. यावर्षी ५ मार्चपासून आॅनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली होती. आरटीईच्या पहिल्या वेळापत्रकात अर्ज भरण्याची अंतिम तिथी २२ मार्च ठेवण्यात आली होती. पण पालकांच्या आग्रहास्तव ३० मार्चपर्यंत मुदत करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ६७५ शाळेत ७२०४ जागांसाठी २६२६३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले होते.पुण्यामध्ये ९६३ शाळांमध्ये १६६४३ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५४४४३ अर्ज आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र