शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मनपा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 01:26 IST

केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यावरील ६० लाख १३ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्दे ६० लाखांच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यावरील ६० लाख १३ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश उपलब्ध करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यात इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळा समितीच्या खात्यात गणवेशाचा निधी जमा केला जाणार आहे. कोविड-१९ संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता १ ली ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानातून गणेश देण्यात येतील. तर शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता ९ वी ते १२ व पूर्व प्राथमिक वर्गासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश पुरविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा