शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पक्ष्यांच्या हालचालीवरून कळते जैवविविधतेवरील संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 11:54 IST

पक्ष्यांच्या हालचालीवरूनच जैवविविधतेवरील संकट किंवा काही परिवर्तन घडल्याचे संकेत मिळत असल्याचे मत पक्षी अभ्यासक डाॅ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देग्लाेबल वार्मिंगपासून ते वातावरण बदलाचे संकेत पक्ष्यांच्या हालचालीवरून समजते. त्यामुळे या पक्ष्यांचे, अधिवासाचे, जंगलांचे, तलावांचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे, अशी भावना डाॅ. पिंपळापुरे यांनी व्यक्त केली.

निशांत वानखेडे

नागपूर : पावशा किंवा चातक पक्ष्याची आराेळी ऐकली की पाऊस येण्याचे संकेत मिळतात व नांगरणीची कामे सुरू हाेतात. काेकिळेचे गाणे म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेतच. एखाद्या तलावाजवळ नेहमी दिसणारे पक्षी अचानक गायब झाले की, ताे तलावाचे पाणी किंवा माशांबाबत काहीतरी विपरीत घडल्याचे संकेतच असतात. पक्ष्यांच्या हालचालीवरूनच जैवविविधतेवरील संकट किंवा काही परिवर्तन घडल्याचे संकेत मिळत असल्याचे मत पक्षी अभ्यासक डाॅ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केले.

इथनाे ऑर्निथाेलाॅजी म्हणजे मानववंश व पक्षी यांचा सयुक्त अभ्यास असलेल्या शास्त्राचे तज्ज्ञ डाॅ. पिंपळापुरे यांनी लाेकमतशी बाेलताना वर्तमान परिस्थिती व पुरातन गाेष्टींशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला. पाशाणयुगीन किंवा आदिमानवापासून पक्ष्यांशी संबंध राहिलेला आहे. मानवाने पक्ष्यांना उडताना पाहिले, त्यांचा आहारात उपयाेग केला, औषधी गुणधर्म म्हणूनही उपयाेग केला. वेदपुराणातही असंख्य पक्ष्यांचा उल्लेख आढळताे. रात्री शकुन-अपशकुन, अनेक दंतकथा, श्रद्धा-अंधश्रद्धा, जादूटाेण्याच्या गाेष्टी पक्ष्यांशी संबंधित आहेत.

सध्या अस्तित्वात असलेले गाेंड, काेरकू, माडिया, काेलाम अशा आदिवासी जमाती, पारधी समाज किंवा जुन्या लाेकांना पक्ष्यांविषयी ज्ञान आहे. या पारंपरिक ज्ञानाचा उपयाेग नदी, तलाव, परिसंस्था किंवा जैवविविधता वाचविण्यासाठी केला जाऊ शकताे, याकडे डाॅ. पिंपळापुरे यांनी लक्ष वेधले. भारतात १३००, महाराष्ट्रात ५५०च्यावर, तर विदर्भात ४४०च्या आसपास पक्ष्यांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. यातील मधुवा म्हणजे हनी बजार्ड ओरिएंटल या पक्ष्याला ‘नागपूरचा पक्षी’ असे संबाेधले जाते. काही प्रजाती नामशेष झाल्या तरी अनेक पक्ष्यांचे अस्तित्व पुरातन काळापासून आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव