शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सीबीएसई बारावीच्या निकालात बहुतांश शाळांचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 00:39 IST

CBSE XII result सीबीएसईतर्फे शुक्रवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली असून, जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीबीएसईतर्फे शुक्रवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली असून, जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

कोरोनामुळे यावर्षी पारंपरिक पद्धतीने परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सीबीएसईने ३०:३०:४० या सूत्राचा वापर केला होता. बारावीच्या वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात आलेल्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, प्रथम सत्र परीक्षा यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला. या सूत्रात दहावी व अकरावीतील गुणांचादेखील विचार करण्यात आला. दुपारी निकाल जाहीर होताच सीबीएसईच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी लॉगइन केले. काही शाळांमध्येदेखील विद्यार्थी पोहोचले होते. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा जास्त चांगला राहिला.

असा होता निकालाचा फॉर्म्युला

३०:३०:४० या सूत्रात दहावी व अकरावीच्या गुणांना ३०:३० टक्के वजन देण्यात आले. तर बारावीच्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, प्री-बोर्ड परीक्षा यांच्यातील कामगिरीच्या आधारे उर्वरित ४० टक्के गुणांचे वाटप झाले. शाळांनीच हे गुण मंडळाला पाठविले.

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थी