शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

परतीच्या पावसाची विदर्भात सर्वदूर दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:27 IST

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत परतीच्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून विदर्भात हजेरी लावली.

ठळक मुद्देधान पिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत परतीच्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून विदर्भात हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासूनच गोंदिया जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरमधील धान पिकाला दिलासा मिळाला आहे.यवतमाळ शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल २० दिवसांच्या उघाडानंतर पाऊस आल्याने खरिपातील कपाशीला संजीवनी मिळालीवर्धा शहरासह सेलू आणि परिसरात परतीच्या मान्सूनने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र आजचा पाऊस जलशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ करू शकला नसल्याने वर्धा जिल्हयावर कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याचे सांगण्यात येतेभंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. भातपिकासाठी पावसाची गरज होती. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. हलक्या प्रतीचे भातपिक लोंबीवर आले असल्याने लोंबी भरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस सुरू झाल्याने पिक चांगले येईल असे शेतकरी बांधवांना वाटते आहेनागपुरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारी १ च्या सुमारास नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

टॅग्स :Rainपाऊस